प्रश्नसंच - २ [भूगोल]

प्र.१.  भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे पिक कोणते ?

A. ज्वारी
B. गहू
C. तांदूळ
D.कापूस


C. तांदूळ

प्र.२.  महाराष्ट्रात सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते ?

A. पश्चिम घाट
B.सातपुडा पर्वतरांग
C. मेळघाट प्रदेश
D.गडचिरोली टेकड्या


A. पश्चिम घाट

प्र.३.  भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे फळ पिक कोणते ?

A. आंबा
B. केळी
C. संत्रे
D. कलिंगड


C. आंबा

प्र.४.  क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते ?

A. उत्तर प्रदेश
B. बिहार
C. महाराष्ट्र
D. मध्यप्रदेश


C. महाराष्ट्र

प्र.५.  कवी कुलगुरू विद्यापीठ कोठे आहे ?

A. हरिद्वार
B. अलाहाबाद
C. रामटेक
D. रामेश्वर


C. रामटेक

प्र.६.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?

A. नाशिक
B. महु
C. नागपूर
D. मुंबई


C. नागपूर

प्र.७.  ‘मुरीया’, ‘बैगा’ या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात ?

A. छत्तीसगढ
B. हरियाणा
C. आसाम
D. पंजाब


A. छत्तीसगढ

प्र.८.  केबल नसलेली घरे आणि जिथे केबल सेवा पोहोचलेली नाही अशामधली दरी भरून काढण्यासाठी DTH सेवा कोणी सुरु केली ?

A. व्हिडीओकॉन
B. एअरटेल
C. प्रसारभारती
D. टाटा स्काय


C. प्रसारभारती

प्र.९.  ‘टर्मिनेटर’ या तंत्रज्ञानाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या पिकासाठी केला जातो ?

A. ज्वारी
B. गहू
C. तांदूळ
D. कापूस


D. कापूस

प्र.१०.  भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा ठरलेला बगलिहार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

A. झेलम
B. चिनाब
C. सिंधू
D. सतलज


B. चिनाब
Previous Post Next Post