Home प्रश्नसंच - २५ [भूगोल] bySunil Jadhavar •January 25, 2014 0 प्र.१} दख्खन पठाराची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली ? A. भेगी उद्रेक B. भूकंप C. समांतर हालचाली D. यापैकी नाही उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. भेगी उद्रेक प्र.२} महाराष्ट्राची पूर्वेकडील नैसर्गिक सीमा ओळखा. A. गारो, खासी, जैतीया B. भामरागड-चिरोलि-गायखुरी C. सातमाळा D. मेळघाट उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. भामरागड-चिरोलि-गायखुरी प्र.३} चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे लोहखनिज आढळते ? A. लिग्नाईट B. मॅग्नेटाईट C. हेमेटाईट D. सिडेराईट उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. हेमेटाईट प्र.४} महाराष्ट्र पठारावरील अवर्षणग्रस्त प्रदेशात पावसाचे प्रमाण किती दरम्यान आहे ? A. २५ ते ६० सेमी B. ५० ते ७५ सेमी C. ३० ते ८० सेमी D. २५ ते ५० सेमी उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. २५ ते ५० सेमी प्र.५} उत्तर गोलार्धात दिनमानाचा कालावधी कधीपासून वाढत जातो ? A. २२ जून B. २१ मार्च C. २२ मार्च D. २१ जून उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. २१ मार्च प्र.६} सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण _ _ _ _ _. A. तेवढेच राहते. B. वाढत जाते. C. कमी होत जाते. D. फारसा फरक पडत नाही. उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. वाढत जाते. प्र.७} तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ? A. नाशिक B. पुणे C. धुळे D. नंदुरबार उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. वरील सर्व प्र.८} शेत जमिनीचा कमाल वापर व अधिक काल शेती हा मुख्य उद्देश कशाचा आहे ? A. वृक्षारोपण B. वन शेती C. शेती योजना D. सामाजिक वनीकरण उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. वन शेती प्र.९} उसाचे आडसाली पिक किती महिन्यांनी तयार होते ? A. १५ B. १८ C. २४ D. १२ उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. १८ प्र.१०} सन १९५१ मध्ये मुंबई राज्यात एकूण किती जिल्हे होते ? A. २८ B. ३२ C. ३८ D. ४६ उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. २८ Facebook Twitter