Home प्रश्नसंच - ४ [इतिहास] bySunil Jadhavar •January 04, 2014 0 प्र.१ महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ? A. लतिका घोष B. सरोजिनी नायडू C. कृष्णाबाई राव D. उर्मिला देवी उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. लतिका घोष प्र.२ पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ? A. अक्स-ला-चॅपेलचा तह B. पॉंडेचेरीचा तह C. मँगलोरचा तह D. पॅरिसचा तह उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. अक्स-ला-चॅपेलचा तह प्र.३ १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ? A. खान बहादूर खान B. कुंवरसिंग C. मौलवी अहमदुल्ला D. रावसाहेब उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. कुंवरसिंग प्र.४ डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले ? A. १८४९ B. १८५१ C. १८५३ D. १८५४ उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. १८५३ प्र.५ १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले ? A. फ्री इंडिया B. नया भारत C. फ्री प्रेस जर्नल D. लीडर उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. लीडर प्र.६ १८५७ च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते. ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली. पर्याय A. फक्त अ B. फक्त ब C. वरील दोन्ही D. वरीलपैकी एकही नाही उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. वरील दोन्ही प्र.७ खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. अ] लॉर्ड कर्झन ब] लॉर्ड चेम्सफर्ड क] लॉर्ड हार्डिंग्स II ड] लॉर्ड आयर्विन पर्याय A. अ-ब-क-ड B. अ-क-ब-ड C. क-अ-ब-ड D. अ-ड-क-ब उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. अ-क-ब-ड प्र.८ विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. स्पष्टीकरण:- ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. पर्याय A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. C. अ बरोबर आणि ब चूक D. अ चूक आणि ब बरोबर उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्र.९ कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ? A. भारत सरकारचा कायदा १९३५ B. भारत सरकारचा कायदा १९१९ C. भारत कौन्सिल कायदा १९०९ D. भारत कौन्सिल कायदा १८९२ उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. भारत कौन्सिल कायदा १९०९ प्र.१० विधान:- अ] १९३९च्या त्रिपुरा अधिवेशनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत सुभाषचंद्र बोस यांनी सितारामय्या यांचा पराभव केला. स्पष्टीकरण:- ब] सितारामय्या यांना निवडणुकीत महात्मा गांधींचा पाठींबा होता. पर्याय A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे, B.फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. C. अ बरोबर आणि ब चूक D. अ चूक आणि ब बरोबर उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. कोलकाता Facebook Twitter