Home प्रश्नसंच - ५० [इतिहास] bySunil Jadhavar •February 19, 2014 0 प्र १.} चोल राजांच्या संदर्भात "राजांच्या मृत्युनंतर त्याच्या चितेवर त्याचे सर्व अंगरक्षक स्वतःला जाळून घेऊन प्राणार्पण करत असत" हे विधान कोणी केले ? A. मार्को पोलो B. इब्न बतुता C. अल बरुनी D. इत्सिंग उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. मार्को पोलो प्र २.} खालीलपैकी कोणत्या राजांकडे सर्वोत्कृष्ट घोडदळ होते ? A. राष्ट्रकुट B. प्रतिहार C. पाल D. चालुक्य उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. प्रतिहार प्र ३.} राष्ट्रकुटांच्या राज्यात प्रांताला काय म्हणत ? A. मंडळ B. विषय C. राष्ट्र D. यापैकी नाही उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. राष्ट्र प्र ४.} खालीलपैकी कोणत्या राष्ट्रकुट राजाने जलसमाधी घेतली ? A. कृष्ण दुसरा B. इंद्र तिसरा C. कृष्ण तिसरा D. अमोघवर्ष उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. अमोघवर्ष प्र ५.} नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन कोणी केले ? A. भोज B. धर्मपाल C. देवपाल D. नागभट्ट उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. धर्मपाल प्र ६.} महंमद गझनीने सोमनाथवर स्वारी कधी केली ? A. १०१५ B. १०१८ C. १०२० D. १०२५ उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. १०२५ प्र ७.} महंमद गझनीच्या दरबारी कवी कोण होता ? A. अल बरुनी B. फिरदौसी C. अल मसुदी D. सुलेमान उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. फिरदौसी प्र ८.} चोल राजांच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा. A. विजयालय याने चोल साम्राज्याची स्थापना केली. B. राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली. C. राजेंद्र पहिला याने श्रीविजय साम्राज्यावर स्वारी केली. D. चोल राजांच्या काळात तंजावर येथे मंदिर बांधले गेले. उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली. प्र ९.} खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ] अलवार संत हे विष्णूचे भक्त होते. ब] नयनार संत हे विष्णूचे भक्त होते. पर्यायः- A. फक्त अ B. फक्त ब C. वरील दोन्ही D. एकही नाही उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. फक्त अ प्र १०.} खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. अ] 'मान्यखेड' हि राष्ट्रकुट साम्राज्याची राजधानी होती. ब] अमोघवर्षने मान्यखेड हि राजधानी वसवली. पर्यायः- A. फक्त अ B. फक्त ब C. वरील दोन्ही D. एकही नाही उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. एकही नाही Facebook Twitter