प्रश्नसंच - ५३ [भूगोल]

प्र १.} पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यानचा कोणता महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो ?

A. ऑक्टोबर
B. जुलै
C. सप्टेंबर
D. जून


A. ऑक्टोबर

प्र २.} हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. नाशिक
B. जळगाव
C. धुळे
D. बुलढाणा


C. धुळे

प्र ३.} कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्य वितरणाचे प्रतिनिधित्व करतो ?

A. सोलापूर
B. कोल्हापूर
C. नागपूर
D. सातारा


B. कोल्हापूर

प्र ४.} महाराष्ट्रात राखीव वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे ?

A. गडचिरोली
B. औरंगाबाद
C. अमरावती
D. चंद्रपूर


A. गडचिरोली

प्र ५.} महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर आतापर्यंत एकूण किती नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे ?

A. ३५
B. ३३
C. ८
D. ९


D. ९

प्र ६.} महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र कोठे आढळते ?

A. अवर्षण प्रदेश
B. जास्त पर्जन्याचा प्रदेश
C. पर्जन्यछायेचा प्रदेश
D. निश्चित पावसाचा प्रदेश


C. पर्जन्यछायेचा प्रदेश

प्र ७.} भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत ?

A. पंडित नेहरू
B. सलीम अली
C. जिम कोर्बेट
D. कैलास सांकला


D. कैलास सांकला

प्र ८.} महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते ?

A. कापूस
B. बाजरी
C. तांदूळ
D. खरीप ज्वारी


C. तांदूळ

प्र ९.} खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे ?

A. नाशिक
B. अमरावती
C. कोकण
D. नागपूर


B. अमरावती

प्र १०.} ब्रिटीशकालीन मुंबई इलाख्याच्या उत्तर प्रशासकीय विभागाचे मुख्यालय कोठे होते ?

A. अहमदाबाद
B. पालमपूर
C. बडोदा
D. भोपाळ


A. अहमदाबाद
Previous Post Next Post