Home प्रश्नसंच - ५३ [भूगोल] bySunil Jadhavar •February 22, 2014 0 प्र १.} पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यानचा कोणता महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो ? A. ऑक्टोबर B. जुलै C. सप्टेंबर D. जून उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. ऑक्टोबर प्र २.} हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ? A. नाशिक B. जळगाव C. धुळे D. बुलढाणा उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. धुळे प्र ३.} कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्य वितरणाचे प्रतिनिधित्व करतो ? A. सोलापूर B. कोल्हापूर C. नागपूर D. सातारा उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. कोल्हापूर प्र ४.} महाराष्ट्रात राखीव वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे ? A. गडचिरोली B. औरंगाबाद C. अमरावती D. चंद्रपूर उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. गडचिरोली प्र ५.} महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर आतापर्यंत एकूण किती नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे ? A. ३५ B. ३३ C. ८ D. ९ उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. ९ प्र ६.} महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र कोठे आढळते ? A. अवर्षण प्रदेश B. जास्त पर्जन्याचा प्रदेश C. पर्जन्यछायेचा प्रदेश D. निश्चित पावसाचा प्रदेश उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. पर्जन्यछायेचा प्रदेश प्र ७.} भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत ? A. पंडित नेहरू B. सलीम अली C. जिम कोर्बेट D. कैलास सांकला उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. कैलास सांकला प्र ८.} महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते ? A. कापूस B. बाजरी C. तांदूळ D. खरीप ज्वारी उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. तांदूळ प्र ९.} खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे ? A. नाशिक B. अमरावती C. कोकण D. नागपूर उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. अमरावती प्र १०.} ब्रिटीशकालीन मुंबई इलाख्याच्या उत्तर प्रशासकीय विभागाचे मुख्यालय कोठे होते ? A. अहमदाबाद B. पालमपूर C. बडोदा D. भोपाळ उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. अहमदाबाद Facebook Twitter