प्रश्नसंच - ५६ [सामान्य अध्ययन]

प्र १.} 'जेव्हा माणूस जागा होतो'  पुस्तकाच्या लेखिका कोण ?

A. अनुताई वाघ
B. गोदावरी परुळेकर
C. आनंदीबाई जोशी
D. पंडिता रमाबाई


B. गोदावरी परुळेकर

प्र २.} आधुनिक आवर्तसारणीत .......... आवर्तने आहेत ?

A. ७
B. १६
C. १८
D. २१


A. ७

प्र ३.} आधुनिक आवर्तसारणीत .......... गण आहेत ?

A. १७
B. १६
C. १८
D. २१


C. १८

प्र ४.} व्होल्ट हे कश्याचे एकक आहे ?

A. विधुतधारा
B. विभवांतर
C. विधूतरोध
D. विधूतप्रभार


B. विभवांतर

प्र ५.} 'अखंड प्रेरणा-गांधी विचारांची' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

A. मोहन धारीया
B. अण्णा हजारे
C. डॉ. रघुनाथ माशेलकर
D. डॉ.विश्वनाथ कराड


B. अण्णा हजारे

प्र ६.} किरगीज लोकांचे मुख्य पेय ....... आहे.

A. चहा
B. कॉफी
C. क्युमीस
D. कोको


C. क्युमीस

प्र ७.} मानवी जठराचा आकार ........या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो.

A. T
B. J
C. L
D. I


C. अ व ब दोन्ही

प्र ८.} भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली ?

A. शाहू महाराज
B. महर्षी कर्वे
C. गाडगे महाराज
D. तुकडोजी महाराज


C. गाडगे महाराज

प्र ९.} वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे, वासंती सुनंदा पेक्षा मोठी पण परंतु वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण ?

A. वसंत
B. सुनंदा
C. वैभव
D. वासंती


B. सुनंदा

प्र १०.} एका विध्यार्थ्याचे बरोबर प्रश्न्याच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर ५१ प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

A. १७
B. ३४
C. ४८
D. ३०


१] १७
Previous Post Next Post