Home प्रश्नसंच - ७६ [अर्थशास्त्र] bySunil Jadhavar •March 20, 2014 0 प्र.१} भारतात दशमान चलन पद्धती कोणत्या कायद्याने अस्तित्वात आली ? A. नाणे दुरुस्ती कायदा १९४८ B. नाणे दुरुस्ती कायदा १९३५ C. नाणे दुरुस्ती कायदा १९५५ D. नाणे दुरुस्ती कायदा १९४९ उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. नाणे दुरुस्ती कायदा १९५५ प्र.२} खालीलपैकी कोणत्या योजनेत केंद्र : राज्य वाटा ४९ : ५१ आहे ? A. अल्पसंख्यांक विकास योजना B. शबरी आदिवासी वित्त व विकास योजना C. मौलाना आझाद विकास योजना D. स्वाभिमान योजना उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. शबरी आदिवासी वित्त व विकास योजना प्र.३} नागरी दलित वस्ती सुधार योजना कधीपासून कार्यान्वित झाली ? A. १९९१-९२ B. १९९५-९६ C. १९९८-९९ D. २००२-०३ उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. १९९५-९६ प्र.४} 'किसान जनता अपघात योजना' राज्यात पूर्वी कोणत्या नावाने कार्यरत होती ? A. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना B. जीवन शेतकरी सुरक्षा योजना C. राष्ट्रीय कृषी मालक सुरक्षा योजना D. वरीलपैकी नाही उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना प्र.५} ग्रामीण शेतक-यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना कोणती? A. कृषी उर्जा योजना B. कृषी संजीवनी योजना C. उर्जा शेती योजना D. महावितरण योजना उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. कृषी संजीवनी योजना प्र.६} भारतीय चलनामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही ? अ] चलनी नोटा ब] चलनी नाणी क] सरकारी रोखे पर्यायः- A. फक्त अ B. फक्त ब C. फक्त क D. फक्त ब आणि क उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. फक्त क प्र.७} आम आदमी विमा योजनेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान निवडा. अ] अकाली मृत्यूस ३०००० रुपये आश्वासित रक्कम आहे. ब] या योजेनेंतर्गत संपूर्ण ग्रामीण कुटुंबाचा विमा उतरविण्यात येतो. क] अपघाती लाभ ३७५०० ते ७५००० रुपयाच्या दरम्यान मिळतो. पर्यायः- A. अ आणि ब B. ब आणि क C. अ आणि क D. वरील सर्व उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. अ आणि क प्र.८} किसान क्रेडीट कार्ड योजनेसंबंधी योग्य विधाने ओळखा. अ] हि योजना १९९९ पासून सुरु झाली. ब] २००६-०७ पासून या योजनेंतर्गत लघु व मध्यम मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात. पर्यायः- A. फक्त अ B. फक्त ब C. दोन्ही योग्य D. दोन्ही अयोग्य उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. फक्त अ [२००६-०७ पासून या योजनेंतर्गत दीर्घ मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.] प्र.९} राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा. अ] या योजनेची सुरुवात २०११ साली झाली. ब] या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे. क] या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते. पर्यायः- A. अ आणि ब B. ब आणि क C. अ आणि क D. वरील सर्व उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. मध्यप्रदेश प्र.१०} राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन संबंधी अयोग्य विधान ओळखा. अ] या योजनेची सुरुवात २००७-०८ मध्ये झाली. ब] विविध उत्पादन क्षमतांचा विकास करून उत्पादनात वाढ घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे. क] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, कडधान्ये यांना महत्व देण्यात आले आहे. पर्यायः- A. फक्त अ B. फक्त ब आणि क C. फक्त अ आणि क D. वरीलपैकी एकही नाही उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. वरीलपैकी एकही नाही Facebook Twitter