Home प्रश्नसंच - २३ [पंचायत राज] bySunil Jadhavar •January 23, 2014 0 प्र.१} महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ कोणत्या समितीच्या शिफारसीवरून पारित करण्यात आला ? A. बलवंतराय मेहता समिती B. वसंतराव नाईक समिती C. पी.बी.पाटील समिती D. ला.ना.बोंगिरवार समिती उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. वसंतराव नाईक समिती प्र.२} समुदाय विकास कार्यक्रम केव्हापासून सुरु करण्यात आला ? A. १५ ऑगस्ट १९५० B. २६ जानेवारी १९५१ C. २ ऑक्टोबर १९५२ D.२ ऑक्टोबर १९५१ उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. २ ऑक्टोबर १९५२ प्र.३} जिल्हा परिषदेस एक स्थायी समिती असावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? A. बलवंतराय मेहता समिती B. अशोक मेहता समिती C. जी.व्ही.के.राव समिती D. बोंगिरवार समिती उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. बलवंतराय मेहता समिती प्र.४} वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी किती समित्यांची स्थापना करण्याची शिफारस केली ? A. १२ B. १० C. ८ D. ६ उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. ८ प्र.५} वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेवरील सदस्य संख्या किती असावी अशी शिफारस केली ? A. ४०-७५ B. ५०-७५ C. ४०-६० D. ३०-४० उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. ४०-६० प्र.६} बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकासगटाची किती मंडळे सुचविली ? A. १५ B. २० C. २५ D. २१ उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. २० प्र.७} बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकासगटाच्या मंडळाची लोकसंख्या किती असावी असे सांगितले ? A. २०००० B. ४०००० C. ४००० D. ६०० उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. ४००० प्र.८} वसंतराव नाईक समितीने ग्रामसुचीनुसार ग्रामपंचायतीकडे एकूण किती कार्ये सोपविली आहेत ? A. ७८ B. १२४ C. ११२ D. ९३ उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. १२४ प्र.९} किती लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समितीने एक ग्रामपंचायत असावी असे सुचविले ? A. ५०० B. ६०० C. १००० D. ८०० उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. १००० प्र.१०} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा. अ] बलवंतराय मेहता समितीने केलेल्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली. ब] अनुसूचित जाती जमातींच्या प्रतिनिधित्वास आरक्षण वसंतराव नाईक समितीने नाकारले. पर्याय:- A. फक्त अ B. फक्त ब C. दोन्ही योग्य D. दोन्ही अयोग्य उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. फक्त अ Facebook Twitter